Friday, August 17, 2012

लता आजींकडे  घडलेली घटना कळल्यावर धक्का तर बसलाच पण त्या मागचे कारण कळल्यावर ओशाळल्या सारखे झाले. इतके दिवस लता आजी आपल्याला जी शिस्त, जबाबदारी अंगी बाणवायला सांगत आहेत ती आपण न बाणवल्याने गोष्ट या थराला गेली हे आठवून वाईट वाटत आहे. लता आजी आणि अनिल आजोबांना झालेला मानिसक त्रास लवकर कमी होवू दे हि देवाजवळ प्रार्थना 
मृदुला
लता आजी आणि अनिल आजोबांनी दाखवलेले प्रसंगावधान खरच महत्वाचे आहे. कारण या प्रकारच्या प्रसंगांचा मुकाबला करण्याचे प्रशिक्षण घेतलेल्या अनेकांना मी अशा प्रसंगी गांगरून जावून चुकीचे केलेले प्रत्यक्ष पाहीले आहे.प्रसाद ने म्हटल्या प्रमाणे मदत करण्याची इच्छा आहे पण कशी ते कळत नाही.
केदार

No comments:

Post a Comment