Saturday, August 25, 2012

आसाम मध्ये होत असलेल्या हिंसाचाराचे परिणाम मुंबईतही दिसून आले. आसाममध्ये नेमकी काय परिस्थिती आहे हे सांगणारा लेख महाराष्ट्र टाईम्स च्या गेल्या रविवारच्या अंकात प्रसिद्ध झाला होता. त्याची लिंक सोबत देत आहे. लेखक सुनील देवधर यांनी आपले सारे आयुष्य ईशान्य भारत मुख्य भूमीशी जोडला जावा म्हणून समर्पित केले आहे. शिबिरातील आम्ही काही जण आसामला गेलो होतो त्या आधी मी व महेश सुनील देवधर यांना भेटल्याचे आठवते. असो. लेख जरूर वाचवा. 

No comments:

Post a Comment