Thursday, August 16, 2012

प्रिय लता आजी  आणि अनिल  आजोबा ,

रविवारी सकाळी प्राची वाहिनीचा फोन आला, आणि शिबिरात घडलेली दुर्घटना कळली आणि धक्काच बसला. पुढचा प्रश्न विचारण्याअगोदर वाहिनीनि सांगितले कि आजी आणि आजोबा ठीक आहेत हे समजल्यावर खूप बरे वाटले.

श्रावणीला सांगितल्यानंतर तिने विचारले कि अनन्याच काय झाले असेल ? आजी आणि आजोबा ठीक आहेत ना? तिच्या प्रश्नांचे उत्तर दिले कि सगळे ठीक आहेत हे ऐ कून तिला बरे वाटले .

पण आपल्या ह्या चुकीमुळे आजी आणि आजोबा यांना खूप मानसिक त्रास झाला त्याबद्दल खूप वाईट वाटले. झालेल्या चुकीबद्दल क्षमस्व .

दिपा आणि नचिकेत


No comments:

Post a Comment